101+ कडक रुबाबदार खतरनाक स्टेटस | Attitude quotes In Marathi |

Attitude, ही स्वतःची ओळख निर्माण करणारी आणि जगाकडे पाहण्याची दृष्टी असते. मराठी माणसाच्या एटीट्यूडमध्ये निर्भयता, स्वामिभक्ती, आणि जिद्दीचा ऊर्जावान प्रवाह असतो. आज आपण अशाच मराठी एटीट्यूड कोट्समधून प्रेरणा घेऊ या, जे आपल्या आयुष्यात एक नवी उमेज भरणार आहेत!

दुर्गम वाट, धैर्यवान मन:

  • “पहाड वाटतं म्हणून मी थांबणार नाही, उंचीवर पोहोचूनच झेंडावंदन करीन.” – ही कोट जिद्दीची आणि कोणत्याही अडचणीसमोर न जुगण्याची वृत्ती दाखवते.
  • “वादळ येवोत नाही म्हणून मी नाव चालवणार नाही, तरंगांवर नाचत मी मंजिले गाठेन.” – ही कोट समस्यांना घाबरत नसून, त्यांना सामोरे जाण्याची आणि यश मिळवण्याची धडा देते.
  • “मी माझ्या स्वप्नांसाठी झगडेन, माझ्या आयुष्याचा रथ मीच हाकणार.” – ही कोट स्वावलंबित आयुष्याची आणि स्वतःच्या उद्दिष्टांसाठी झगडण्याची प्रेरणा देते.

स्वाभिमान, मराठ्याचा अस्त्र:

  • “शीर झुकणार नाही, तलवार सोडणार नाही, माझा स्वाभिमान माझ्यासाठी देव.” – ही कोट मराठी माणसाच्या स्वाभिमानाची आणि कोणत्याही परिस्थितीत झुगण्याची तयारी दर्शवते.
  • “ज्यांना माझा एटीट्यूड आवडत नाही, त्यांच्या मते जगत चालणार नाही, मी माझ्या मार्गाने वाटचालूच.” – ही कोट स्वतःच्या विचारांवर ठाम राहण्याची आणि इतरांवर लक्ष न देण्याची वृत्ती उजळते.
  • “जिथे हक्क आहे, तिथे आवाज उठवणार, मला कुणाची भीड नाही.” – ही कोट अन्याया विरोधात आवाज उठवण्याचे आणि हक्कासाठी लढण्याचे महत्त्व अधोरेखित करते.

आदर्श दाखव, प्रेरणा घे:

  • “मी फुलपाखरासारखा उडू शकत नाही, पण माझ्या पंखांची ताकद कधी कमी लेखू देणार नाही.” – ही कोट स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची आणि स्वतःचा सर्वोत्तम प्रयत्न करण्याची प्रेरणा देते.
  • “दिवेकरेखेसारखा प्रकाश देत राहणार, अडचणीत असणाऱ्यांना मार्ग दाखवणार.” – ही कोट इतरांना मदत करण्याची आणि समाजाला सकारात्मक दिशा देण्याची इच्छा दाखवते.
  • “जग बदलवू शकलो नाही तर, स्वतःला सार्थकी करीन, हेच माझं ध्येय.” – ही कोट स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याची आणि आयुष्याला अर्थपूर्ण बनवण्याची तळपते इच्छा दर्शवते.

हे मराठी एटीट्यूड कोट्स फक्त शब्द नाहीत, तर आयुष्याची दिशा देणारी सूत्रे आहेत. यामध्ये धैर्य, जिद्द, स्वाभिमान, आणि सकारात्मकता यासारखे घटक गोवलेले आहेत. आपणही आपल्या आयुष्यात हे गुण उचलून धरायचे आणि आपल्या एटीट्यूडमधून एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व घडवायचे!

आमच्याशी संबंध खराब
होऊ देऊ नका,
कारण आम्ही तिथे कामी येतो
जिथे सर्वजण 👊 साथ सोडतात.

वाईट दिवसात सगळ्यांनी
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा.
दिवस बदलायला वेळ 🧭नाही लागत.

ATTITUDE नाही
आमच्यात पण! !
self respect 😎
नावाची गोष्ट जरा
जास्तच आहे.

बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच….😂

आत्ता तर खरी सुरुवात
केली आहे, अजून मार्केट
गाजवायचं बाकी आहे..!

मी तुमच्यावर जळायला
आशे काय
दिवे लावलेत तुम्ही…!😏

कामाशिवाय आठवण आली
तरच
संपर्क साधा…….!🤪

मोठी हस्ती आहे आपण
किरकोळ नाहीये
ढगात हे ना आपण
खालन किती पण दगड मारू दे
आपल्या पर्यंत नाही येत कोणाचे दगड!
👊😎✌️

आपली ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा
बाप @

Attitude quotes In Marathi

आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,
तुमच्या दहा पिढ्या जातील
आमचं नुसतं नाव पुसायला.😡

आम्ही एवढे पण चांगले नाही
ओ शेठ…😎
जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायच
विचार करता,ना तेव्हा आम्ही
तुम्हाला विकायचा विचार करत
असतो.😉

जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही इथे लोक
खोटेपणाला मोठेपणा🤨 समजतात..

सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.

घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात
हिंमत दाखवा चांगले चांगले
डोकं टेकवतात.

खूप मोठा तर नाहीये पण
 होणार नक्की,
त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी
समजलं होत.

रूबाव 😎 आपला एकच नियम
थाटात कष्ट करायचे आणि
रुबावात जगायचे पण
कोणापुढे हात नाय 💪 पसरायचे!

फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं रहा,
लोकांच काय ते तर देवात पण
चुका काढतात..

सिद्ध करतोय सध्या
स्वतःला, प्रसिद्ध झालो की
कळेलच तुम्हाला..!

विरोध करा तुम्ही
तेच जमेल तुम्हाला कारण
माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची..

काही माणसं स्वतः ला काय
समजतात के माहीत इतका

मला एवढी हवा नको दाखवूस,
कारण माझ्या हाताने तुटलेले
“Parts” कुठेच मिळत नाहीत.

एकदा ठरवलं ना जिंकायचं,
मग कोण पण येऊदे
समोर विषय संपला.

परके तर हवा देतात
आग तर आपलेच लावतात..

अनुभव सांगतो शांतता चांगली
 कारण
शब्दाने लोक नाराज होतात.

नेहमी धोका तेच देतात,
जे “धोक्याने” पैदा होतात.

स्वत: च्या नजरेत चांगले राहा
लोकांच काय ते तर
देवाला पण नावं ठेवतात.

Attitude quotes In Marathi

मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे
उगाच माझी बदनामी करुन
काहीच भेटणार नाही तुम्हाला.

चुकला तर वाट दावू,
पण, भुंकला तर वाट लावू.

इमानदारी गेली तेल लावत
आता जसे तुम्ही तसे आम्ही.

तुमचा पॅटर्न कोणताही असो,
आमचा नाद केला तर,
पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.

आयुष्यात कधी कधी असं पण
वाटत काही माणसं भेटलीच
नसती तर बरं झालं असत.

ज्यांच्याशी बोलणं
टाळतोय त्यांनी
समजून जावं तुमची
लायकी कळाली.

‘Self Respect’ पेक्षा मोठं
काहीच नाही..
प्रेम सुद्धा नाही..

माणूस मळका असला तरी चालेल
पण जळका असू नये.

एक दिवस माझी हकीकत
तुमच्या स्वप्नांपेक्षा जास्त
चांगली असेल..!

आम्ही कोणाची वाट बघत नाही
जे आले त्यांना नमस्कार आणि जे
गेले त्यांना रामराम..

Attitude आणि EGO
फक्त #गद्दारांसाठी
बाकी आपल्या
माणसांसाठी
Any
Time #Available .

इमानदारी गेली तेल लावत,
आता जसे तुम्ही तसे आम्ही..

माणसं जोडण्यासाठी गुढघे
टेकले म्हणजे
मोठा माणूस लहान होत नाही.

परत आलोय, हिशोब करून जाणार,
प्रत्येकाला त्याची “लायकी” दाखवून जाणार.

कपाळावर चंद्रकोर लावल्यावर
जी नशा येते
त्याला Attitude नाही,
तर मराठी लोकांची शान म्हणतात.

जगायचं तर असं जगायचं की
जळणारे करपलेच पाहिजे..!

मला समजण्यासाठी तुम्हाला
माझ्या सारखा विचार करावा लागेल…!

कोणाच्या दबावाने माझा स्वभाव
बदलत नाही, मी स्वतःला जसं वाटत
तसच जगतो आणि वागतो..!

वय आणि पैसा यावर कधीच
गर्व करू नका
कारण ज्या गोष्टी मोजल्या
जातात त्या नक्कीच
कधीतरी संपतात.!

शांततेला कमजोरी समजू
नका
हद्दीत घुसुन बाजार
उठवण्यात येईल…!

त्या लोकांना डोक्यावर घेऊन
कधीच मिरवू नका
ज्यांची लायकी आपल्या
पायथ्याला पण बसण्याची नसते.

अनुभव शिकवतो
कोणासोबत कस बोलायचं
आणि कोणाला कसं
कोलायच।

आजकालच्या युगात जगायला
नुसताच चांगला स्वभाव नाही
तर पैसाही लागतो.

खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून
कधी कोणाची मनं नाही जिंकली
जे काही आहे ते रिअल आहे.

भाई बोलायचं अधिकार फक्त माझ्या
“मित्रांना” आहे,
नाहीतर दुश्मन आजपण मला
“बाप” या नावाने हाक मरतात.

काही करायचं असेल तर
स्वतःच्या हिमतीवर
करा उद्या कोणी म्हणायला नको की
याला मी मोठं केलंय.

वेळ बघून ज्यांनी आमच्या वर
game केला ना त्यांच्यासाठी
वेळ काडून पद्धतशीर game
वाजवणार.

रोडवर स्पीड लिमिट,
पेपर मध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरी
मध्ये नो लिमिट.

काहीजण खूप शहाणे
असतात काम संपलं की
लगेच पप्पा बदलतात.

आमचा कोणी मालक नाही,
आणि आम्ही कोणाचे कार्यकर्ते नाही,
एकटाच पण कायम वजनात.

शून्यातून विश्व निर्माण करण्यात
जी मजा आहे ना,
ती आयत्या पिठावर रेषा
मारण्यात नाही.

जर लोकांना तुमच्याशी काही प्रॉब्लेम
असेल तर, कायम ध्यानात ठेवा..
तो त्यांचा प्रॉब्लेम आहे?
तुमचा नाही.

हवा वगैरे नाही हो
आपला स्वभावच तसा आहे
म्हणून आपण सर्वांची मने जिंकतो..

सध्य स्वतःच्या टार्गेट वर काम
चालू आहे
म्हणून टीका करणाऱ्या
निर्लज्ज लोकांना
उत्तर द्यायला time नाही.

लायकी दाखवून द्यायला वेळ लागणार नाही
त्यामुळे लायकी मध्येच राहायचं..!

जे#लोक_ आम्हाला# फोनमध्ये
block_करतात_आम्ही त्यांना
#आयुष्यातुन_block करतो ….
ते पण कायमच………….!

तुम्ही दुसऱ्यासाठी काम करून
दुसऱ्याला मोठे करा आम्ही
स्वतःसाठी काम करून स्वतःला
मोठे करणार.

बाळा, गेम तर खूप चांगला खेळलास तू,
पण माणूस चुकीचा निवडलास तू.

भिडायची लायकी नसेल तर
नडायची खाज पण ठेवू नका.

शेठ तुमचं तरी डोकं
खराब आहे
मी तर माणूसच खराब आहे .

Attitude आम्हाला पण दाखवता येतो
फरक इतकाच आहे की,
तुम्ही मस्तीत दाखवता आणि
आम्ही शिस्तीत दाखवतो.

मी प्रत्येकासाठी स्वतःला सिद्ध
नाही करू शकत,
कारणं मी त्यांच्यासाठी खासच आहे,
जे मला चांगलं ओळखतात..!

मोठं होण्यासाठी ओळख
नाही लागत,
माणसांची मनं जिंकावी लागतात.

तुम्ही मागेच बोला तीच
औकात तुमची.

नोकर तर आयुष्यात कधी
पण होऊ शकता,
मालक व्हायची स्वप्न बघा..

हद्दीत राहायचे नाहीतर
आपण जिद्दीत उतरल्यावर
भल्या-भल्यानां रद्दीच्या
भावात विकत असतो.

नाराज तर नाराज
प्रत्येकाची मन जपायचा ठेका
नाही घेतलाय आपण!!!!!

माझ्या Attitude मध्ये एवढा
करंट आहे कि,
तू जळून खाक होशील.

दहशत तर डोळ्यात पाहिजे
हत्यार तर हवलदार
कडे पण असतं.

तुम्ही बोलतांना सहज बोलून
जाता म्हणून
कोलतांना आम्ही पण
सहज कोलून जातो.

त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जेथे,
“दोन कवडीची” माणसेही
“स्वतःच” गुणगान गातात.

आपण इतिहास वाचायला नाही,
रचायला आलोय.

फुकट दिलेला त्रास आणि
फुकट दाखवलेला माज कधीच
सहन करायचा नसतो.

वाईट वेळ आज ना
उद्या निघून जाईल
पण बदलेले लोक कायम
लक्षात राहतील.

माझी येणारी वेळ ही, तुमच्या
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असेल..

शांत बसून आता फक्त जगाकडे
बघतोय, वेळ आल्यावर असं काही
करेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्ष
माझ्याकडे असेल..!

वेळ चांगली असो किंवा वाईट
साथ देणं आमच्या रक्तातच आहे.

कमजोर
कोणीच नसत राव,
विषय फक्त वेळेचा असतो.

स्वतःच अस्तित्व दाखवून
दिल्याशिवाय
आपल्या उपस्तिथीची दखल
घेतली जात नाही..

आपल्याला एकच कळत,
जो पण उचलेल आपल्यावर हात,
त्याला दाखवायची त्याची
औकात ते पण भर चौकात.

विरोधकांचा विरोध नाही
करायचा,
शांत बसून त्यांचा
कार्यक्रमच करायचा.

ज्यांनी मला माझी वेळ पाहून
नाकारलय त्या सर्वांना त्यांची
औकात दाखवणार.

वागा असे की कोणाला त्रास
नाही झाला पाहिजे,
आणि जगा असे की
कोणी नांद नाही
केला पाहिजे.

चुलीवरचा तवा आणि
आपली हवा
नेहमी चटके देतो.

गर्दीत उभ राहून माज करण
कोणाला पण जमतं खरी हिम्मत
तर त्यांच्यात असते जो पूर्ण
गर्दीच्या विरुद्ध उभा राहतो.

किती जरी बदललो तरी त्यांच्यासाठी
कायम तोच राहील ज्यांनी माझ्यासाठी
त्यांचा वेळ नाही पाहिला..

मला ते आयुष्य जगायचं आहे
ज्याचा कधी तुम्ही स्वप्नात सुद्धा
विचार केला नसेल..

सगळे पर्याय संपतात
तेव्हा लोक आमचा
शोध सुरू करतात.!!

जर कोणी खिळा बनून
टोचत असेल ना
तर त्याला ठोकलेलंच
कधीही चांगलं.

बदला घ्यायचा शौक
आपल्याला पण नाही,
पण काय करणार
ज्यांची आपलं नाव
घ्यायचीपण लायकी नाही
ते पण नडायला येतात..!

ज्या दिवशी काहीतरी नवीन
सुरू करेल ना
त्या दिवशी नाव पण आमचं आणि
चर्चा पण आमचीच असणार.

इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये.

आम्ही तर ते आहोत जे
कधी सुधरणार नाहीत,
एक तर “Block”
करा नाहीतर “सहन” करा.

कधीच कुणाच्या सहनशक्तीचा अंत
पाहू नका कारण शांत दिसणारा
माणूस जास्त घातक असतो..

आमचं सगळीकडे बारीक
लक्ष असत फक्त दाखवतो अस
की आम्हाला काहीच माहीत
नाही.

जो आमच्या सोबत राहतो
त्याला आम्ही घडवतो आणि
विरोधात गेला तर Direct उडवतो.

सध्या मी कुठेच नसतो कारण,
स्वतःला सिद्ध करण्यात
Busy आहे..!

कर्मा गेला तेल लावत…
ज्यांनी माझं वाईट केलं,
त्यांना आपण
बरबादच करून सोडणार.

बापा समोर अय्याशी आणि आमच्या समोर
बदमाशी बेटा चुकून सुद्धा करू नकोस.

आपल्या “हिशोबात” राहा,
नाहीतर “बेहिशोब”
करणं येत मला.

ना_कोणाच्या_अभावामुळे_जगतो
ना_कोणाच्या_प्रभावामुळे जगतो
आरे_जिंदगी _आमची आहे
बस_आम्ही_आमच्या रुबाबात जगतो.

काही_लोकांना माझी
जरा_जास्तच_ माहिती असते
बहुतेक  कामधंदे _सोडून
माझाच अभ्यास _करतात.

माघार घेतली म्हणून कमी
समजू नका
कारण वाघ चार पावले
मागे जातो ते
झेप घेण्यासाठी.

“status” तर सगळेच टाकतात,
पण जेव्हा आम्ही टाकू त्यावेळेस
लोकं 100 वेळा बघतात.

आमच्याशी “वाकडं” जाऊ नको,
आम्ही स्वतःला समजू शकलो नाही,
तर तू काय घंटा समजशील.

आमची जगण्याची पद्धत
थोडी वेगळी आहे,
आम्ही आशेवर नाही तर
आमच्या “जिद्दीवर” जगतो.

पाठीमागे लोक काय बोलतात त्याच
दुःख नाही
गर्व त्यागोष्टी चे आहे कि
ताकद नाही कोणाची
तोडांवर बोलायची.

हातात केवळ खंजीर नाहीतर
डोळ्यात पाणी पाहिजे,
मला दुष्मन पक्का खानदानी पाहिजे.

फुकट दिलेला त्रास अन,
फुकट दाखवलेला माज,
कधीच सहन करायचा नसतो.

लोकांना आपण का खटकतो
आपण वाईट वागतो म्हणून
नाही तर त्यांच्या मनासारखे
वागत नाही म्हणून!

त्या प्रत्येकाला मला खोटं
ठरवायचं आहे,
ज्याने मला कमी लेखलं होत.!!

तुम्ही सोडून गेले तरी आम्हाला
काही फरक पडत नाही,
आम्ही आमच्या आयुष्यात सुखी
आहे ते पण रुबाबात.

शांत राहतो कारण आपल्याला
आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे,
कोनाच्या नादाला लागून
Timepass नाही.

धन पण ठेवतो आणि “Gun” पण ठेवतो,
आणि ऐक बेटा जपून राहा
नाहीतर ठोकण्याचा दम पण ठेवतो.

ह्या बदमाशीच्या गोष्टी
विचार करून बोलत जा बाळा,
कारण ज्या “बदमाशीच्या” गोष्टी
तू पुस्तकातून वाचल्या आहेत,
त्या पुस्तकाचं लेखक मी आहे.

मी असाच आहे, पटलं तर घ्या,
नाय तर द्या सोडून.

फक्त नितीमत्ता साफ ठेवा,
दिवस सगळ्यांचे बदलत असतात.

थोडा उशिरा येणार
पण तयारीनेच
येणार,शब्द आहे आपला.

आपण फक्त चालत राहायचं असत
जळायच की जुळायचं
हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं.

जे गरजेपुरतं जवळ येतात
त्यांना आजपासून लांबूनच
नमस्कार.

जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,
आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,
तर कट रचले गेले पाहिजेत.

तुम्ही सरड्याला रंग बदलताना
बघितलं असेल,आम्ही तर माणसं
रंग बदलताना बघीतली आहेत.

काय हवा करायची घे करून
परत उद्या म्हणू नको मला संधी दिली नाही.

आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय
जी आज नाही बोललीये
तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय.

बदलण्याची हौस नव्हतीच
पण काय करणार लोकांना त्यांची
लायकी दाखवण्यासाठी बदलावंच लागेल


तरी तरी दिवस भर मी
तेच विचार करत बसतो
कि मला असं बोलायला नको हवं होतं.

लोक का जळतात
ह्याचा विचार मी नाही करत
लोक अजून कसे जळतिनं
याचा मी विचार करतो.

आपला एक रूल आहे
जिथे माझे चुकत नाही
तिथे मी झुकत नाही.

सगळ्यांना चांगलं समजायचे
सोडून द्या
लोक बाहेरून दिसतात तसे
आतून नसतात.

विषय किती वाढवायचा हे तू ठरव,
तुझा विषय कधी अन कसा
Close करायचा हे आम्ही ठरवतो.

कोणत्याच गोष्टीचा माज
नसावा
कारण
वेळ प्रत्येकाला संधी देते.

स्वप्न असे बघा की ते पूर्ण झाल्यावर
लोकांनी फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे.

स्तुती असो किंवा टीका
स्पष्टपणे
आणि तोंडावर
करायला शिका..!

आम्ही कोणालाच कमी समजत नाही.
फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी,
तुम्ही पण करू नका.

कोणतेही क्षेत्र असूद्या
आपण नेहमी Top लाच राहणार
समजल का ..

समोरच्याला कदर नसताना
चांगले वागणे म्हणजे
मूर्खपणा!

आयुष्य एकदाचं मिळतं
ते स्वत:च्या पद्धतिने जगतो आपण
आणि ते ही ” रॉयल”

माझ्या मागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही..
माझ्यासमोर काही बोलण्याची
त्यांची हिम्मत नाही,
यातच माझा विजय आहे.

एकदा मनातुन माणुस उतरला की नंतर
तो कुठेही झक मारू दे मला नाही
फरक पडत.

आपला कॉन्फिडन्स हा सुतळी
बॉम्ब सारखा असला पाहिजे
वाजला तर एकदम जोरात
नाही वाजला तर जवळ यायची
कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे.

लोक म्हणतात की पैसा बोलतो
म्हणजे जर तुमच्याजवळ पैसा असेल
ना तरच समोरचा आदराने बोलतो.

क्षेत्र कोणतेही असुदे,
तुमचा प्रभाव वाढु लागला की
बदनामी तर होणारच असते.

जत्रा संपल्यावर देव आणि गरज
संपल्यावर माणूस बदलायची
सवय आम्हाला नाही.

आम्ही खूप भारी तर नाही
पण कोणापेक्षा कमी पण नाही
जे आहे ते real आहे.

वाकून बोलायची सवय लावून
घे फायद्यात राहशील,
कारण आज पण डोळ्यात डोळे घालून
बोलायची तुझी “लायकी” नाही.

यश मिळवण्याचं वेड पाहिजे,
मग संकटाची काय लायकी आहे.

प्रत्येकाची एक खराब वेळ असते
आणि मी त्याच
वेळेचा गुलाम आहे सध्या!

मी कोणाला आवडो वा न आवडो
दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत
ज्यांना आवडतो त्यांच्या हृदयात
आणि ज्यांना नावडतो
त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो.

माझ्यावर जळणार जरी
खूप
असेल तरी मला काही फरक पडत
नाही कारण माझ्यावर मरणारे ही
तितकेच आहेत..

स्वत:च्या जिवावर
जगायला शिका.
थोडीशी फाटेल पण,
अभिमान वाटेल.

लोकांचं कस ज्याची हवा
त्याला मुजरा,
आणि आपलं कस ज्याची
हवा त्याला तुडवा..!

चिंतेत रहाल तर स्वतः जळाल
आणि आनंदात रहाल तर
दुनिया जळेल..!

अरे जळणारे जरी वाढले ना
तरी चाहते कमी नाही होणार आपले.

चांगलं वागा लोकं वाईटच
बोलतील..
म्हणून जसंच्या तसं वागा बरोबर
लायकित राहतील.

काम असं करा की तुम्हाला
फसवणारे रडले पाहिजे,
तुमच्या जवळ येण्यासाठी..

सत्य कायम टोचत
कारण त्यामध्ये पॉइंट
असतो.

पोरीच्या प्रेमात हजार वेळा
झुकण्यापेक्षा अभिमानाने GYM
करा आयुष्यात कोणासमोर
झुकायची वेळ येणार नाही.

या छोट्याश्या आयुष्यात एवढे
नाव कमवा की, लोक तुमच्याकडे
पर्याय म्हणून नाही तर एकमेव पर्याय
म्हणून पाहतील..

गैरसमज वाढत गेले की
लोकांना ते पण ऐकू येतं……
जे आपण
कधी बोललोच नाही!

आयुष्याचा एक नियम बनवा
जे तुम्हाला विसरले
तुम्ही त्यांना विसरा.

सगळे पर्याय संपतात तेव्हा
लोक आमचा शोध सुरू
करतात.

तुम्हाला आमच्यापेक्षा कोणीतरी
भारी भेटलय
So पुढील वाटचालीस शुभेच्छा.

रुबाब हा जगण्यात
असला पाहिजे
वागण्यात नाही.

“Block” करून टाक मला,
नाहीतर “प्रेम” होऊन जाईल.

Respect वयानुसार नाही तर
#वागण्यानुसार देतो आपण….

जगणं सोपं आहे हो,
फक्त काड्या करणाऱ्यांच्या
नाड्या लक्षात आल्या पाहिजेत.

आम्ही फक्त भुकत नाही कुत्र्या
सारख आम्ही तर दहशत करतोरे
वाघासारखी..

आमच्या “भोळेपणाचं” फायदा
उचलणं बंद करा,
ज्या दिवशी बदमाश
होऊ कहर आणू.

“सिकंदर” तर आम्ही
आमच्या मर्जीचे आहोत,
पण आम्ही “दुनिया नाही
मन जिंकायला” आलोय.

आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त जळणारे पाहिजे.

मी फक्त एकाच ठिकाणी चुकलो
ज्यांची #लायकी नव्हती
त्यांना जवळ केलं.

जखमी सिहांचा “श्वास” हा त्याच्या
आवाजपेक्षा जास्त “खतरनाक” असतो.

आमचं तोंड जरी कडू असले तरी
आम्ही मनानी साफ आहोत
तुमच्यासारखे नाही
तोंडावर एक आणि मागे एक…..

वेळेने बरोबर दाखवून दिलं की
लोक कशी आहे आणि
आम्ही त्यांना काय समजत होतो!!!!

कधी स्वतः येऊन भेटाल तर
 कळेल तुम्हाला
‘आम्ही तसे नाहीत’ जसे तुम्हाला
 सांगितले गेले.

एकदा मनातून उतरलेली व्यक्ती
स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली तरी
आम्हाला काही फरक पडत नाही…

कमी असलं तरी चालेल
पण स्वतःच असलं पाहिजे.

माझ्या स्वभावात भरपूर चुका असतील
पण एक चांगली गोष्ट आहे
मी कोणतंही नात स्वार्थासाठी
जोडत नाही.

खेळ “पत्त्याचा” असो किंवा जीवनाचा,
आपला “एक्का” तर तेव्हाच दाखवा
जेव्हा समोर “बादशाह” असेल.

लोकांनी मला विचारलं
तू खूप बद्दललास रे
मी सहज उत्तर दिले
लोकांच्या आवडीनुसार
जगणं सोडलं आहे.

जर कोणी “शांत” असेल,
तर याचा अर्थ असा नाही कि
त्याला बोलता येत नाही.🤐

माझ बद्दल एवढं विचार नका करू,
कारण आम्ही “मनात येतो ध्यानात नाही”.

Leave a comment